महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात सकाळपासून अतिवृष्टी सुरू आहे, अंकली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मिरज - चिकोडी मार्ग पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक आता बंद करण्यात आली आहे.